मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

Tuesday, July 21, 2015

******आदित्यचे प्रश्न अर्थशास्त्रावर -- अनुक्रमणिका




।।श्री।।

।अर्थशास्त्र।

आदित्यचे प्रश्न अर्थशास्त्रावर
प्रश्न १ -- पैसा म्हणजे काय ?
प्रश्न २ -- नोकरीत राखीव जागा कशासाठी ?
प्रश्न ३ -- आरक्षणाने कामाची गुणवत्ता खराब होत नाही का ?
प्रश्न ४ -- अपंगांना काम कसं जमेल 
प्रश्न ५ -- अर्थशास्त्र म्हणजे काय?
प्रश्न ६ -- बँकांचा व्यवहार कसा चालतो?
प्रश्न ७ -- औद्योगिक क्रांती म्हणजे कांय? ती कशी आली त्याचे वैशिष्ट्य कांय?
प्रश्न ८ -- बलुतेदारीची प्रथा कुठून आली? ती कशी होती? आणि आता तिची अवस्था काय आहे?
प्रश्न ९ -- अर्थशास्त्र हा विषय औद्योगिक क्रांतिनंतरच महत्वाला आला  हे खरे आहे का ?
प्रश्न १० --समाजरचना आणि अर्थव्यवस्थेचा संबंध कसा तयार झाला ?
प्रश्न ११ --खरेपणा हा इतका महत्वाचा का ?
प्रश्न १२ --चित्रप्रत
प्रश्न १३ --चित्रप्रत
प्रश्न १४ --
प्रश्न १५ --
प्रश्न १६ --
प्रश्न १७ --खाण्यापिण्याच्या गोष्टींचे स्टॅण्डर्डायझेशन
प्रश्न १८ --बँकांच्या खर्च व मिळकतीच्या बाबींचा मेळ कसा घातला जातो?
प्रश्न १९ --खाजगी सावकारांचा धंदाही याच तऱ्हेने चालतो का?
प्रश्न २१ --
प्रश्न २२ --
प्रश्न २३ --
प्रश्न २४ --
प्रश्न २५ --
प्रश्न २६ --
प्रश्न २७ --
प्रश्न २८ --
प्रश्न २९ --
प्रश्न ३० --

प्र --- रयतवारी लेखातून

 रयतवारी लेखातून
                                         4
दुष्काळ इत्यादी प्रसंग  सूट कशी आणी किती द्यावी या मुद्यांचा ऊहापोह आहे या अवस्थेतशेतकरी राजाला थेथ जबाबदार असे आणी टॅक्स गोळा करणारेराज्याचे पगारदार नोकर असतात. सन् १००० पासून पूढे भारतावर जी परकीय आक्रमने झाली, म्हणजे भोगर्ल , तुर्क इत्यादींची त्यांनी फक्त इथून संपत्ति लुटून नेन्याचे धोरण न हेवरता इथेच राज्य करणा्याचे धोरण ठेवले. त्याही राज्याला कारभार चालवन्यासाठी लागणारा पैसा (टॅक्स) हा शेतकर्याकडून येणार होता. पण या नव्या, परमुलाकडून आलेल्या राजांनी टॅक्स गोळा करण्यासाठी नवीन पदत आणली ती होती ठेकेदारीची त्यांनी जमींदार या नावाचा एक ठेकेदार वर्ग तयार केला. जमीदाराला राजाने एखाद्दा मोठ्या भू भागाची जमीनदारी द्यायची त्या बदल्यात त्याने राजाला दर वर्शी एक ठराविक रकम अदा करायची. तेवढी केली की त्याने ती रकमशेतकर्याकडून वसूल करावी . तो अधिकार त्याचा झाला . मग तो शेतकर्यावर.